IPL Final : RCB चे १८ वर्षांनंतरही ट्रॉफीचं स्वप्न पूर्ण


ब्युरो टीम : आयपीएल 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सचा धावांनी धुव्वा उडवला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विजयासाठी 191 धावांचं आव्हान दिलं होतं. पण हे आव्हान पंजाबला गाठता आले नाही. त्यांनी टप्प्याटप्प्याने विकेट गमावल्या, व पंजाब किंग्सचं पहिल्या जेतेपदाचं स्वप्न भंगलं.

दुसरीकडे आरसीबीने यापूर्वी तीनदा अंतिम फेरी गाठली होती. तिन्ही वेळेस अपयश आलं होतं. पण चौथ्यांदा जेतेपद मिळवण्यात यश आलं.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने